शेतकऱ्यांसाठी दिलासा ; तीन जिल्ह्यांची थकीत नुकसान भरपाई अखेर मंजूर! शेतकऱ्यांसाठी दिलासा
शेतकऱ्यांसाठी दिलासा ; तीन जिल्ह्यांची थकीत नुकसान भरपाई अखेर मंजूर! शेतकऱ्यांसाठी दिलासा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाने अखेर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमधील थकीत नुकसान भरपाईला मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे, या तिन्ही जिल्ह्यांतील एकूण १२ लाख ६२ हजार ७९९ शेतकऱ्यांना ९१३ कोटी ४१ लाख रुपयांची … Read more



