शेतकऱ्यांनो फार्मर आयडी नसेल तर ई केवायसी अनिवार्य राहणार.
शेतकऱ्यांनो फार्मर आयडी नसेल तर ई केवायसी अनिवार्य राहणार. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पूरग्रस्त शेतकऱ्यांना केवळ दोन हेक्टरपर्यंत मदत मिळत होती, ती मर्यादा आता वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. या वाढीव क्षेत्रासाठी ६४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आत्तापर्यंत राज्यात १,९३९ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात … Read more



