या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ; न्यायालयाचे सरकारला महत्त्वाचे निर्देश
या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ; न्यायालयाचे सरकारला महत्त्वाचे निर्देश छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असूनही अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी सहा आठवड्यांमध्ये करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे अनेक वर्षांपासून अडकलेल्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, शेतकऱ्यांच्या … Read more