खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा
खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा. राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने नुकसानीची भरपाई मंजूर केली आहे. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार (जीआर), १५ जिल्ह्यातील एकूण ८८,६४९ शेतकऱ्यांसाठी १२३ कोटी … Read more