Price of soyabin ; आजचे ताजे 19 ऑक्टोबर चे सोयाबीन बाजारभाव पहा.
Price of soyabin ; आजचे ताजे 19 ऑक्टोबर चे सोयाबीन बाजारभाव पहा.
Read More
पाणंद रस्ते मोकळे करा, नाही तर होणार मोठी कारवाई नवीन नियम लागू.
पाणंद रस्ते मोकळे करा, नाही तर होणार मोठी कारवाई नवीन नियम लागू.
Read More
पंजाबराव डख हवामान अंदाज ; चक्रीवादळामुळे या तारखेपासून पाऊस वाढणार
पंजाबराव डख हवामान अंदाज ; चक्रीवादळामुळे या तारखेपासून पाऊस वाढणार
Read More
या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ; न्यायालयाचे सरकारला महत्त्वाचे निर्देश
या पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ; न्यायालयाचे सरकारला महत्त्वाचे निर्देश
Read More

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा.

राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने नुकसानीची भरपाई मंजूर केली आहे.

१७ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार (जीआर), १५ जिल्ह्यातील एकूण ८८,६४९ शेतकऱ्यांसाठी १२३ कोटी ४४ लाख ५७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे.

भरपाईचा दर आणि वितरण

या निर्णयानुसार, शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ४५,००० रुपये या दराने मदत दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात निधी वितरणाला मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

सर्वाधिक मदत मिळालेले जिल्हे

Leave a Comment