आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा सध्याचा भाव काय पहा.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा सध्याचा भाव काय पहा.
Read More
खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ? खतांच्या भावात पुन्हा वाढ
खतांच्या भावात पुन्हा वाढ, पहा कोनते खत किती रूपयांना ? खतांच्या भावात पुन्हा वाढ
Read More
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना सुरू ; पहा काय आहे ही योजना.
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना सुरू ; पहा काय आहे ही योजना.
Read More
तोडकर हवामान अंदाज: दिवाळीत जोरदार पावसाचा इशारा तोडकर हवामान अंदाज.
तोडकर हवामान अंदाज: दिवाळीत जोरदार पावसाचा इशारा तोडकर हवामान अंदाज.
Read More

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा.

राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने नुकसानीची भरपाई मंजूर केली आहे.

१७ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार (जीआर), १५ जिल्ह्यातील एकूण ८८,६४९ शेतकऱ्यांसाठी १२३ कोटी ४४ लाख ५७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे.

भरपाईचा दर आणि वितरण

या निर्णयानुसार, शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ४५,००० रुपये या दराने मदत दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात निधी वितरणाला मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

सर्वाधिक मदत मिळालेले जिल्हे

Leave a Comment