बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

हेक्टरी 18500 नुकसान भरपाई, हाती मात्र 1500 ते 5,6 किंवा 7 हजार मिळाले.

हेक्टरी 18500 नुकसान भरपाई, हाती मात्र 1500 ते 5,6 किंवा 7 हजार मिळाले.

मागील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये प्रति हेक्टर ६,८०० रुपयांऐवजी ८,५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आणि त्याची मर्यादा दोन हेक्टरवरून वाढवून तीन हेक्टर करण्यात आली.

याव्यतिरिक्त, रबी हंगामासाठी वाढीव १०,००० रुपयांचे अनुदान आणि पीक विम्याच्या माध्यमातून प्रति हेक्टर १७,००० रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. दिवाळीपूर्वीच ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र, शासनाच्या या मोठ्या घोषणा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती येताना ‘हवेत विरल्यासारख्या’ झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या की त्यांना किमान दोन किंवा तीन हेक्टरच्या मर्यादेत मोठी मदत मिळेल, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात अगदी किरकोळ रकमा जमा झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ५० आरसाठी १,५०० रुपये, ६० आरसाठी १,८०० रुपये किंवा २,२०० ते ४,००० रुपयांपर्यंत तुटपुंजी रक्कम मिळाली आहे.

Leave a Comment