बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा

खरडून गेलेल्या जमिनीसाठी मोठी भरपाई मंजूर १५ जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना दिलासा.

राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने नुकसानीची भरपाई मंजूर केली आहे.

१७ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार (जीआर), १५ जिल्ह्यातील एकूण ८८,६४९ शेतकऱ्यांसाठी १२३ कोटी ४४ लाख ५७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे.

भरपाईचा दर आणि वितरण

या निर्णयानुसार, शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ४५,००० रुपये या दराने मदत दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात निधी वितरणाला मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

Leave a Comment